Posts

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

Image
मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले? देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल. इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला. बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमान...

निजाम वंशाची स्थापना कशाप्रकारे झाली?

निजाम वंशाची स्थापना कशाप्रकारे झाली? निजाम कोणता शिवपूर्वकालीन अहमदनगर चा की शाहू महाराजांच्या काळातील हैदराबाद चा. शाहूकालीन निजाम हे अपेक्षित धरून उत्तर देतो. माझ्या माहितीनुसार १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा सुभेदार बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले. पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता सन १७२४ मध्येएक लढाई घडवून आणली ज्यात मीर कमरुद्दीन खान चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर...

हैदराबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली?मूलतः उत्तर दिले: हैद्राबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली?

Image
हैदराबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली? मूलतः उत्तर दिले: हैद्राबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली? शिवाजी महाराजांच्या काळात पाच पातशाह्या होत्या त्यामधील निजामशाही व ही निजामशाही वेगळी आहे. बरेचजण नामसाधर्म्यामुळे गल्लत करू शकतात. हैदराबादची निजामशाही ही निजाम उल्म मुल्क याने स्थापन केली. ती 1724/1725 साली. तेव्हापासून लवचीकता दाखवून निजामशाही टिकून राहीली ती हैदराबाद संस्थान 1948 मधे स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत. सदर निजामाचा पणजा हा आलमशेख समरकंद येथे होता. त्याचा मुलगा म्हणजे निजामाचा आजा ख्वाजा आबीद हा बुखार्याहून हिंदूस्तानात आला व औरंगजेबाच्या चाकरीत रूजू झाला. त्यावेळेस औरंगजेब राजपुत्र होता व पुढे होणार्या सत्ता स्पर्धेमधे ख्वाजा आबीद सारख्या हुशार, लढवय्ये पण निष्ठावान व्यक्तींची गरज होती. पुढे औरंगजेब बादशहा झाल्यावर हे घराणे उदयास आले. सदर निजामाचे वडील मीर शहाबुद्दीन हा दख्खन व गुजरातचा सुभेदार होता. सदर निजामाचे मुळ नाव चीन किलीच खान. याचा जन्म 1671 सालचा तर मृत्यू 1748 सालचा. असे त्याला दिर्घायुष्य लाभले. औरंगजेबाच्या मागून जे गादीवर बसले ते मुख्यत्व...

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

Image
मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले? देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल. इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला. बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमान...

निजाम वंशाची स्थापना कशाप्रकारे झाली?

निजाम वंशाची स्थापना कशाप्रकारे झाली? निजाम कोणता शिवपूर्वकालीन अहमदनगर चा की शाहू महाराजांच्या काळातील हैदराबाद चा. शाहूकालीन निजाम हे अपेक्षित धरून उत्तर देतो. माझ्या माहितीनुसार १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा सुभेदार बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले. पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता सन १७२४ मध्येएक लढाई घडवून आणली ज्यात मीर कमरुद्दीन खान चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर...

हर दिन मंदिर में काटी गाय, गिराए दसियों मंदिर: मोइनुद्दीन चिश्ती और उसके शागिर्दों का सच

Image
होम विविध विषय भारत की बात हर दिन मंदिर में काटी गाय, गिराए दसियों मंदिर: मोइनुद्दीन चिश्ती और उसके शागिर्दों का सच आशीष नौटियाल   | 18 June, 2020 ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती और एमए खान की किताब का कवर अधिकांश सूफी संत या तो इस्लामिक आक्रांताओं की आक्रमणकारी सेनाओं के साथ भारत आए थे, या इस्लाम के सैनिकों द्वारा की गई कुछ व्यापक विजय के बाद। लेकिन इन सबके भारत आने के पीछे सिर्फ एक ही लक्ष्य था और वह था इस्लाम का प्रचार। इसके लिए उलेमाओं के क्रूरतम आदेशों के साथ गाने-बजाने की आड़ में हिन्दुओं की आस्था पर चोट करने वाले ‘संतों’ से बेहतर और क्या हो सकता था? ‘शांतिपूर्ण सूफीवाद’ का मिथक, कई सदियों तक इस्लामिक ‘विचारकों’ और वामपंथी इतिहासकारों द्वारा खूब फैलाया गया है। वास्तविकता इन दावों से कहीं अलग और विपरीत है। वास्तविकता यह है कि इन सूफी संतों को भारत में इस्लामिक जिहाद को बढ़ावा देने, ‘काफिरों’ के धर्मांतरण और इस्लाम को स्थापित करने के उद्देश्य से लाया गया था। इसी में एक सबसे प्रसिद्ध नाम आता है ‘सूफी संत’ मोइनुद्दीन चिश्ती ( Khwaja Moinuddin Chishti ) का, जिन्हें कि हज़रत ख्वाजा गरीब नवा...